[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>उजनी धरणातील पाणी पातळीत वजा 24 वर पाणी पातळी घटल्याने करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील ब्रिटिश कालीन रेल्वे ट्रॅक उघडा पडला आहे. १८६० साली बांधलेला हा रेल्वे ट्रॅक सतत चाळीस वर्षे पाण्यात राहून देखील अजूनही मजबूत आहे. उजनीची पाणी पातळी घटली की तिच्या उदरात सामावलेल्या वास्तू पुन्हा आपले अस्तित्व दाखवत बाहेर येत असतात</p>
[ad_2]
Karnatak Water Demand : कर्नाटकच्या पाणी मागणीला महाराष्ट्राकडून प्रतिसाद नाही
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/06/b8af6f501ec1050386cfe282f98824ad1686053625751308_original.jpg)