गांधींंचा मृत्यू नथुराम गोडसेच्या गोळीने झालाच नाही! सावरकरांच्या पणतूंचा पुस्तकात दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा करण्यात आला आहे. रणजीत सावरकर यांनी मेक शुअर गांधी इज डेड पुस्तकात गांधी हत्येबाबात खळबळजन दावे केले आहेत. 

Related posts