( प्रगत भारत । pragatbharat.com) महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा करण्यात आला आहे. रणजीत सावरकर यांनी मेक शुअर गांधी इज डेड पुस्तकात गांधी हत्येबाबात खळबळजन दावे केले आहेत.
गांधींंचा मृत्यू नथुराम गोडसेच्या गोळीने झालाच नाही! सावरकरांच्या पणतूंचा पुस्तकात दावा
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/01/700067-savarakar.jpg)