[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ajit Pawar : अजित पवार यांनी उजणी धरणात पाणी सोडण्याची मागणी धुडकावली सोलापूर जिल्ह्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्ल्या उजनी धरणाने उनळ्याआधीच तळ गाठले आहे. उजनीची पाणी पातळी आज वजा 9 टक्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात सोलापूरकरांना दुष्काळाला सामोरं जावं लागण्याची भीती व्यक्त केली जातेय. आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा विचार करता उजनी धरणात पुणे जिल्ह्यातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही मागणी अजित पवारांनी धुडकावून लावली.
[ad_2]