Manoj Jarange Jalna : सरकारने दोन दिवसात विशेष अधिवेशन घ्यावं : मनोज जरांगे Maratha Reservation

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या अध्यादेशाला ९ फेब्रुवारीला पंधरा दिवस पूर्ण झाले. मात्र अद्याप सगेसोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्याने आजपासून &nbsp;पुन्हा एकदा मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसणार आहेत…जोपर्यंत सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा लाभ मराठा समाजाला होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देखील जरांगेंनी दिलाय. आज सकाळी 10 वाजल्यापासून मनोज जरांगे आंतरवली सराटीला उपोषणाला बसणार आहेत. त्याआधी ते गोदापट्ट्यातील आंदोलकांसोबत बैठक घेणार आहेत… मनोज जरांगे पाटील चौथ्यांदा उपोषणाला बसणार आहेत..</p>

[ad_2]

Related posts