Maharashtra Political Marathi News Sanjay Raut Criticized Central Government PM Narendra Modi Farmer Protest

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanjay Raut On Farmer Protest : देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोनलाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी मोदी सरकारर निशाणा साधलाय. ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये ब्रिटीशांनीही अशी दमनशाही केली नव्हती, ती दमनशाही मोदी सरकार शेतकऱ्यांविरूद्ध करत आहेत. स्वातंत्र्यकाळात सुद्धा आंदोलने झाली, लाला लजपतराय ज्यांचे नेते होते, ब्रिटीशांनी केलेल्या लाठीमारात लालालजपतरायांचं निधन झालं, मग शेतकऱ्यांचं आंदोलन पेटत राहिलं, आता सुद्धा मोदी सरकार शेतकऱ्यांवर गोगोळीबार करण्याच्या मन:स्थितीत आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts