[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Govind Shende : गो तस्करी थांबवण्यासाठी राज्य सरकार गंभीर नाही, गोविंद शेंडे यांचा गंभीर आरोप
गो हत्या आणि गो तस्करीविरोधात कडक कायदा असताना त्याची नीट अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेनं केला आहे. तसंच गो तस्करी थांबवण्यासाठी राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र व गोवा प्रांताचे महामंत्री गोंविंद शेंडे यांनी केलाय.
[ad_2]