( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahu And Mangal Ki Yuti: एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. याला ग्रहांचं गोचर म्हटलं जातं. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचरमुळे त्यांचा इतर ग्रहांशी संयोग बनतो. याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देशावर आणि जगावर दिसून येतो. एप्रिलमध्ये मंगळ मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी त्या ठिकाणी आधीपासून मायावी ग्रह राहू आहे. अशा स्थितीत मीन राशीमध्ये राहू आणि मंगळाचा संयोग तयार होणार आहे. तब्बल 18 वर्षांनंतर हे संयोजन तयार होणार आहे. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. मंगळ आणि राहूच्या युतीमुळे कोणत्या राशींना फायदा…
Read More