[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलावर आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. त्यावर आणखी एक उपाय काढण्यात आला आहे.. कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल दरम्यान अवजड वाहनांसाठी वेगमर्यादा ताशी ६० किमी होती.. ती आता ताशी ४० किमीवर आणण्यात येणार आहे.. याची अधिसूचना तात्काळ काढण्यात येईल, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सरासरी ३०० वाहनांवर दररोज कारवाई करण्यात येत आहे.</p>
<p> </p>
<p> </p>
[ad_2]