[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आता बातमी आहे जनगणनेसंदर्भातली…<br />आता राजस्थान सरकार बिहार सरकारप्रमाणे जातीय जनगणनेचा फॉर्म्युला वापरणार असल्याचं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी स्पष्ट केलंय. जनगणनेतून प्रत्येकाची आर्थिक स्थिती समजतेय. त्यामुळे हा मोठा निर्णय असल्याचंही त्यांनी म्हटलंय. </p>
[ad_2]
Ashok Gehlot : बिहारप्रमाणे राजस्थानही जातीय जनगणनेचा फॉर्म्यूला वापरणार, अशोक गेहलोत यांची माहिती
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/10/5894aca3b9520683a4c2f55f28920a1f1696732855405718_original.jpg)