[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : लखनौविरुद्धचा सामना सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघासाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. कारण या करो या मरो सामन्यापूर्वी मुंबईच्या संघात आता एक मॅचविनर खेळाडूची एंट्री झाली आहे. त्यामुळे या महत्वाच्या सामन्यापूर्वी रोहित शर्माची चिंता मिटलेली आहे.लखनौचा सामना मुंबईसाठी करो या मरो असा असेल. कारण हा सामना जर मुंबईने गमावला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे या सामन्यासाठी रोहित शर्मा सर्वात तगडा संघ उतरवणार आहे. पण त्यापूर्वीच मुंबई इंडियन्सच्या संघासाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. मुंबईच्या संघाला आतापर्यंत या खेळाडूने एकहाती सामने जिंकवून दिले आहेत. पण गेले काही सामने तो दुखापतीमुळे संघाबाहेर होता. पण आता तो फिट झाला आहे. त्यामुळे लखनौच्या संघाविरुद्ध खेळताना आता या मॅचविनर खेळाडूला मुंबईच्या संघात स्थान मिळू शकते आणि त्यांची बाजू चांगलीच भक्कम होऊ शकते.
मुंबईच्या संघाला आतापर्यंत काही सामने तिलक वर्माने जिंकवून दिले आहेत. पण चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे गेले काही सामने तो खेळू शकला नव्हता. पण आता तो पूर्णपणे फिट झाला आहे. त्यामुळे आता तो या सामन्यात खेळू शकतो. तिलक वर्मा हा मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीतील एक महत्वाचा खेळाडू आहे. आतापर्यंत त्याने मुंबईच्या संघाला चांगलेच सावरले आहे. जेव्हा रोहित शर्मा आणि इशान किशन चांगल्या फॉर्मात नव्हते व लवकर बाद होत होते तेव्हा तिलक वर्मा हा संघाच्या मदतीला धावून आला होता. इशान आणि सूर्यकुमार हे आत्ता फॉर्मात आले आहेत. पण आयपीएलच्या सुरुवातीला तिलकने संघाला सावरले आहे. त्यामुळे जर तिलक फिट असेल तर त्याच्यासारख्या मॅचविनर खेळाडूला मुंबईचा संघ आपल्या संघात स्थान देईल. फक्त जर त्यांना आपला विजयीच संघ बदलायचा नसेल तर मात्र तिलकला संघात स्थान मिळू शकणार नाही.
मुंबईच्या संघाला आतापर्यंत काही सामने तिलक वर्माने जिंकवून दिले आहेत. पण चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे गेले काही सामने तो खेळू शकला नव्हता. पण आता तो पूर्णपणे फिट झाला आहे. त्यामुळे आता तो या सामन्यात खेळू शकतो. तिलक वर्मा हा मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीतील एक महत्वाचा खेळाडू आहे. आतापर्यंत त्याने मुंबईच्या संघाला चांगलेच सावरले आहे. जेव्हा रोहित शर्मा आणि इशान किशन चांगल्या फॉर्मात नव्हते व लवकर बाद होत होते तेव्हा तिलक वर्मा हा संघाच्या मदतीला धावून आला होता. इशान आणि सूर्यकुमार हे आत्ता फॉर्मात आले आहेत. पण आयपीएलच्या सुरुवातीला तिलकने संघाला सावरले आहे. त्यामुळे जर तिलक फिट असेल तर त्याच्यासारख्या मॅचविनर खेळाडूला मुंबईचा संघ आपल्या संघात स्थान देईल. फक्त जर त्यांना आपला विजयीच संघ बदलायचा नसेल तर मात्र तिलकला संघात स्थान मिळू शकणार नाही.
लखनौचा सामना मुंबईसाठी महत्वाचा असेल. त्यामुळे या सामन्यासाठी ते कसा संघ निवडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
[ad_2]