[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>१६ आमदारांच्या अपात्रेबाबतचा निर्णय कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आणि इकडे महाराष्ट्रात राजकारणाचे ढोल वाजू लागलेयत. ठाकरे गट या मुद्द्यावरून आक्रमक झालाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मोठं वक्तव्य केलंय. विनाकारण विलंब नाही आणि अकारण घाईही करणार नसल्याचं राहुल नार्वेकर म्हणालेत. त्याचोसबत, आमदार अपात्रतेबाबत कोणतीही कालमर्यादा किंवा अल्टिमेटम मान्य नसल्याचे संकेतही नार्वेकरांनी दिलेत.</p>
[ad_2]
Rahul Narvekar : विनाकारण विलंब नाही आणि अकारण घाईही करणार नाही- नार्वेकर
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/05/0976d19a03f24e945dc5de6127e06bda1684259999532308_original.jpg)