[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>बुलढाण्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद आणि शेगाव तालुक्यात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळावा त्यासाठी महसूल विभागाने व प्रशासनाने रस्त्यावर उतरत पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. एकट्या संग्रामपूर तालुक्यात ४०,००० हेक्टर वरील पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. <br /><br /><br /></p>
<p> </p>
[ad_2]
Nanded-Buldhana Rain:बुलढाणा-संग्रामपुरात नुकसानीचे पंचनामे तर नांदेडमध्ये पंचगंगा नदीला पूर
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/07/3a31793f12683ece4a308f3aef51ef1d1690099318797718_original.png)