[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>सध्या महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेवरून विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरलंय..यातच गोंदिया आणि गडचिरोलीत नक्षलवाद संपला नाही तर आम्ही संपवला असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय…शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजनावेळी मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलंय. </p>
[ad_2]
Related posts
-
आचारसंहितेनंतर काढलेल्या शासन निर्णयांची चौकशी करणार; मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
मुंबई, (pragatbharat.com): राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतरही महायुती सरकारने मंगळवारी एकामागोमाग दोनशेहून अधिक शासन निर्णय जारी... -
राज्यात निवडणुका जाहीर , २० नोव्हेंबरला मतदान, २३ नोव्हेंबरला निकाल
मुंबई : (pragatbharat,com) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची अखेर आज घोषणा झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत... -
PM Modi Yawatmal Rally cost is over 12 crore 73 lakh 33 thousand 500 rupees bjp mahayuti eknath shinde devendra fadnavis ajit pawar loksabha election 2024
( प्रगत भारत । pragatbharat.com) यवतमाळ : पीएम मोदी यांची बुधवारी (28 फेब्रुवारी) यवतमाळमध्ये सभा पार...