[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>सध्या महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेवरून विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरलंय..यातच गोंदिया आणि गडचिरोलीत नक्षलवाद संपला नाही तर आम्ही संपवला असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय…शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजनावेळी मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलंय. </p>
[ad_2]
Eknath Shinde : गोंदिया, गडचिरोलीतून आम्ही नक्षलवाद संपवला, एकनाथ शिंदे यांचा दावा
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/02/aee8d6530e044cc303c6ab044b921ee51707662829255261_original.jpg)