( प्रगत भारत । pragatbharat.com) Insufficient Salary For Indian city: भारतातली मुंबई, दिल्ली, बंगळूरसारखी शहर झपाट्याने बदलत आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे येतायत, मोठमोठ्या कंपन्या येतायत. दळणवळणाची साधन वाढतायत. दुसरीकडे सर्वसामान्या कुटुंबांना येथे राहणे न परवडणारे असे आहे. आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या ऑनलाइन डिस्कशनमध्ये या गंभीर बाबींवर मत मांडण्यात आलंय. मुंबई सारख्या शहरामध्ये राहणाऱ्या कुटुंबाला महिन्याला साधारण दीड लाख पगारही अपुरा पडतो. त्यासंदर्भातील एक पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होतेय. IIT खरगपूरचा माजी विद्यार्थी प्रितेश काकानीने शहरांमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीयांची झोप उडाली आहे. मुंबई, दिल्ली किंवा बंगळुरू सारख्या महानगरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांसाठी…
Read More