‘रामराज्य’, राहुल गांधींना मंदिरात प्रवेश नाकारल्यानंतर हिंमंता सर्मा यांचा टोला

( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. राहुल गांधी आसामच्या नगांव येथे पोहोचले होते. यावेळी बोर्दोवा थान येथील संत श्री शंकरदेव यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले असता त्यांना रोखण्यात आलं. यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिंमंता बिस्वा सर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना टोला लगावला आहे.  हिंमंता बिस्वा सर्मा यांनी ‘रामराज्य’ असं लिहित टोला लगावला आहे.  राहुल गांधींना प्रवेश नाकारला राहुल गांधी यांना बोर्दोवा थान येथे जाण्यापासून रोखण्यात आल्यानंतर धरणं आंदोलन केलं जात आहे. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस…

Read More