10 वी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी कुठलीही परीक्षा नाही , थेट भरती

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई :  सरकारी नोकरी कोणाला नको असते. 10 वी पास होताच सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी चुरस रंगते. आरक्षण आणि दिवसेंदिवस वाढत असलेल्या स्पर्धेत आपला नंबर लागावा यासाठी अनेक तरुण धडपडत असतात. जर आपण दहावीनंतर आयटीआय केले असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप म्हत्वाची आहे. कारण भारतीय रेल्वेने उत्तर मध्य रेल्वे (एनसीआर) अंतर्गत 480 अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागविले आहेत.  यासाठी रेल्वेने अधिसूचनाही जारी केली आहे. 10 उत्तीर्ण इच्छुक उमेदवार उत्तर मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन विहित नमुन्यात अर्ज करू शकतात 480 पदांसाठी भर्ती उत्तर मध्य…

Read More