मित्र ‘या’ नावाने चिडवायचे, 24 वर्षांच्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.. धक्कादायक घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nashik Crime News: देशात गेल्या काही वर्षांपासून युवकांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. नैराश्यामुळं किंवा क्षुल्लक कारणांमुळं मुलं टोकाचे पाऊल उचतात. असाच एक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. एका 24 वर्षीय युवकाने संजीवनगर भागात राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तरुण मुलाच्या आत्महत्येची बातमी कळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.  मित्र नशेडी म्हणत बदनामी करत असल्याने संजीवनगर भागात राहणाऱ्या चोवीस वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाणे येथे तीन संशयितावर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Read More