( प्रगत भारत । pragatbharat.com) Tomato Viral Story: देशात सर्वसाधारण नागरिकांना टोमॅटो परवडेनासे झाले आहेत. टॅमेटोच्या किंमतींनी शंभरी पार केली आहे. त्यामुळे सर्वसाधारण व्यक्तींनी आपल्या आहारातून टॉमेटोला विश्रांती देणे पसंत केले आहे. तर काहीजण खिशाला कात्री लावून, इतर खर्च कमी करुन टॉमेटो खरेदी करत आहेत. टॉमेटोचे दर इतके वाढले आहेत की काहीजणांनी त्याच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर ठेवले आहेत. नवऱ्याने भाजीत टोमॅटो टाकल्याचा राग मनात धरून बायको घर सोडून गेली तर कुठे शेतातून टोमॅटो लुटल्याच्या घटनाही घडल्या आहेत. टोमॅटोचे भाव वाढल्याने झालेल्या गदारोळानंतर सरकारने त्याचा भाव 80 रुपये प्रतिकिलो केला आहे. असे…
Read More