Train Accident मध्ये 40 जणांचा मृत्यूनंतर रेल्वे मंत्र्यांना सुनावलेली मृत्यूदंडाची शिक्षा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Death Sentence To Railway Minister: ओडिशामधील बालासोरमध्ये शुक्रवारी (2 जून 2022 रोजी) झालेल्या ट्रेनच्या तिहेरी अपघातामध्ये एकूण 275 प्रवाशांचा मृत्यू झाला. हा अपघात मागील अडीच दशकांहून अधिक काळात भारतामध्ये झालेल्या सर्वात मोठा रेल्वे अपघात ठरला. या अपघातामध्ये 1100 हून प्रवासी जखमी झाले आहेत. 275 मृतांपैकी 100 हून अधिक प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नाही. यावरुनच हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज बांधता येईल. या अपघाताचा आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून म्हणजेच सीबीआयकडून तपास केला जात आहे. सीबीआयच्या टीमने घटनास्थळी जाऊन पहाणीही केली आहे. सध्या रेल्वेच्या…

Read More