( प्रगत भारत । pragatbharat.com) Agra Crime: रागावर नियंत्रण असणे आयुष्यात खूप गरजेचे आहे. एखाद्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता आले नाही तर क्षणार्धात होत्याचे नव्हते होते. असाच एक प्रकार आग्रा येथून समोर आला आहे. सासऱ्याला रागावर नियंत्रण ठेवता न आल्याने सुनेला आपला जीव गमवावा लागला आहे. आग्राच्या किरवली येथील मलिकपूर चहार गावात धक्कादायक घटना घडली. या घटनेत सासऱ्याने स्वयंपाक करत असलेल्या सुनेच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव घातला. एका घावातच त्याने होत्याचे नव्हते केले. निर्घृण हत्या केल्यानंतर त्याने पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले. दोन सुनांच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी सासरे गेले होते. यावेळी धाकट्या…
Read More