( प्रगत भारत । pragatbharat.com) IAS Nidhi Siwach: यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. यासाठी देशभरातील लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. पण यातील मोजकेच उत्तीर्ण होतात. खडतर परिस्थितीवर मात करत ते यशाला गवसणी घालतात. हरियाणा निधी सिवाच देखील त्यापैकी एक आहे. एकीकडे कुटुंबीय त्यांच्यावर लग्नासाठी दबाव आणत असताना तिला यूपीएससी उत्तीर्ण करुन आपले स्वप्न पूर्ण करायचे होते. तिच्या यशाची कहाणी जाणून घेऊया. मुली वयात आल्या की लग्न करायचे असा आपल्याकडे समज आहे. त्यामुळे लग्नाआधी मुलींना आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कमी वेळ मिळतो. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये राहणाऱ्या निधी सिवाचला इंजिनीअरिंग करायचं…
Read More