[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Sanjay Raut on Manipur: मणिपूरमधील हिंसाचार हे सरकारचं अपयश मणिपूरमधील हिंसाचारावरून संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केलंय मणिपूर प्रकरणात पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांच्याकडून एकही स्टेटमेंट नाही. मणिपूर हिंसाचार सुरुच असून हे सरकारचं अपयश असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. </p>
[ad_2]
Sanjay Raut on Manipur: मणिपूरमधील हिंसाचार हे सरकारचं अपयश
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/06/5831641f7e065c021369d8611053fee61686986455885719_original.jpg)