उत्तर प्रदेशात भयानक स्थिती! उष्माघातने 3 दिवसांत 100 जणांचा मृत्यू; आरोग्य यंत्रण अलर्ट मोडवर

( प्रगत भारत । pragatbharat.com)

एकीकडे बिपरजॉय चक्रीवादळाचा कहर, दुसरीकडे मान्सूनची हुकलावणी देत असतानाच उत्तर प्रदेशात वेगळेच परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशात ऊन आणि गर्मीचा कहर सुरु आहे.


Updated: Jun 20, 2023, 12:06 AM IST

Related posts