[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) बर्याचदा काही लोकांना असे वाटते की त्यांच्या शरीरात अशक्तपणा वाढत आहे आणि त्यांना कोणत्याही कारणाशिवाय सतत थकवा जाणवत आहे. पण अशक्तपणा आणि थकवा येण्याचे खरे कारण काय आहे हे तुम्हाला माहिती आहे? या मागील सर्वात मोठे कारण म्हणजे शरीराच्या अवयवांपर्यंत ऑक्सिजन वाहून नेण्याची कमी झालेली क्षमता असते.जर तुमच्या शरीरात पुरेसा ऑक्सिजन नसेल, तर तुमचे शरीर, तुमचा मेंदू आणि तुमचे हृदय सर्व कमी पातळीवर कार्य करतील. सद्गुरु जग्गी वासुदेव योगी म्हणजेच सद्गुरू सांगितले की,जर तुम्हाला शरीरात अशी कमजोरी जाणवत असेल तर तुम्ही मधाचे सेवन करावे. मधाचे सेवन वेगवेगळ्या प्रकारे केल्यास त्याचे शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात. थंड पाण्यात मध घातल्यानंतर त्याचा परिणाम वेगळा होतो आणि गरम पाण्यात घातल्यानंतर त्याचा परिणाम वेगळा होतो.(फोटो सौजन्य :- iStock, @sadhguru)
[ad_2]
शरीर अचानक गळून पडतं, अशक्तपणा वाढलाय? यावर सद्गुरूंचा खात्रीशीर उपाय
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/09/1693798796_maharashtra-times.jpg)