Kerala : राष्ट्रीय सेंद्रिय शेतकरी संमेलनात सहभागी होण्यासाठी राज्यातून शेतकऱ्यांचं पथक रवाना

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Kerala : राष्ट्रीय सेंद्रिय शेतकरी संमेलनात सहभागी होण्यासाठी राज्यातून शेतकऱ्यांचं पथक रवाना केरळमध्ये होत असलेल्या &nbsp;राष्ट्रीय सेंद्रिय शेतकरी संमेलनात सहभागी होण्यासाठी राज्यातून शेतकऱ्यांचं पथक किसान संवाद यात्रेच्या माध्यमातून रवाना झालंय. &nbsp;या शेतकरी संवाद यात्रेमध्ये सेंद्रिय शेतीसाठी पुढाकार घेणारे पाच शेतकरी नेतृत्व करणार आहेत. ही संवाद यात्रा आज बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सलाईबन येथून निघालीये. या यात्रेत &nbsp;शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचं महत्त्व सांगण्यात येणार आहे. तसंच जगात रासायनिक शेतीमुळे होत असलेली हानी आणि त्याचे दुष्परिणाम यावर राष्ट्रीय संमेलनात चर्चा होणार आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts