[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Kerala : राष्ट्रीय सेंद्रिय शेतकरी संमेलनात सहभागी होण्यासाठी राज्यातून शेतकऱ्यांचं पथक रवाना केरळमध्ये होत असलेल्या राष्ट्रीय सेंद्रिय शेतकरी संमेलनात सहभागी होण्यासाठी राज्यातून शेतकऱ्यांचं पथक किसान संवाद यात्रेच्या माध्यमातून रवाना झालंय. या शेतकरी संवाद यात्रेमध्ये सेंद्रिय शेतीसाठी पुढाकार घेणारे पाच शेतकरी नेतृत्व करणार आहेत. ही संवाद यात्रा आज बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सलाईबन येथून निघालीये. या यात्रेत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचं महत्त्व सांगण्यात येणार आहे. तसंच जगात रासायनिक शेतीमुळे होत असलेली हानी आणि त्याचे दुष्परिणाम यावर राष्ट्रीय संमेलनात चर्चा होणार आहे. </p>
[ad_2]
Kerala : राष्ट्रीय सेंद्रिय शेतकरी संमेलनात सहभागी होण्यासाठी राज्यातून शेतकऱ्यांचं पथक रवाना
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/12/a0bc4ce2ba722d4ac5aa1324c428e98f1702880293161719_original.jpg)