( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी झारखंड हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. 2018 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावर निर्णय सुनावताना कोर्टाने राहुल गांधींची याचिका फेटाळली आहे. आता याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयात खटला चालणार आहे.
राहुल गांधींना मोठा झटका! कोर्टाने याचिका फेटाळली, कनिष्ठ न्यायालयात चालणार खटला
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/02/710370-rahul-gandhi1.jpg)