[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय कफ सिरपमुळे ६५ बालकांचा मृत्यू झाल्यानंतर कंपनी अडचणीत आली आहे. या प्रकरणी खटला उभा राहिला असून सरकारी वकिलांनी काही गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे भारतीय कंपनी वादात सापडली आहे.
[ad_2]
भारतीय कफ सिरपमुळे ६५ बालकं दगावली; चौकशीतून धक्कादायक माहिती समोर, अनेकजण गोत्यात
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/08/1692266205_maharashtra-times.jpg)