'आरक्षण मिळाल्यानंतर रेल्वे भरुन…'; अयोध्येतील सोहळ्यावरुन मनोज जरांगेंची मोठी घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : मुंबईकडे निघालेला मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आज पुण्यात पोहोचणार आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आपण आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला जाणार असल्याचे म्हटलं आहे.

Related posts