'त्या' 40 जणांना साधं खरचटलंही नाही; मग कसा ओढावला मृत्यू? धक्कादायक माहिती समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha Train Accident : ओडिशात झालेल्या रेल्वे अपघाताने सगळेच हादरले. यामध्ये आतापर्यंत 275 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तपास अहवाल आल्यानंतरच या अपघातामागील कारण स्पष्ट होईल.

Read More