अजित डोभाल म्हणाले, “…तर भारताची फाळणी झाली नसती”; काँग्रेसने कठोर शब्दांत सुनावलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ajit Doval On Subhash Chandra Bose: ‘नेताजी सुभाष चंद्र बोस (Subhash Chandra Bose) भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जिवंत असते तर भारताची फाळणी झाली नसती,’ असं विधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल (NSA Ajit Doval) यांनी शनिवारी केलं. या विधानावरुन काँग्रेसने डोभाल यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीमध्ये आयोजित असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडियाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये डोभाल बोलत होते. नेताजी सुभाष चंद्र बोस स्मृती व्याख्यानाच्या पहिल्याच वर्षाच्या कार्यक्रमात डोभाल यांनी हे विधान केलं आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर… अजित डोभाल यांनी…

Read More