मधुचंद्राची रात्र, नववधूचा कट अन्… तिसऱ्या दिवशी जाग आल्यावर नवऱ्याला धक्काच बसला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime By Bride In Jaipur: एका एजंटच्या माध्यमातून या दोघांचं लग्न झालं. हे लग्न एप्रिल महिन्यात झालं. सून घरी आल्यानंतर मोठ्या उत्साहामध्ये तिचं स्वागत सासरच्या मंडळींनी केलं. अगदी मिठाईचं वाटपही करण्यात आलं. मात्र नंतर जे घडलं त्यामुळे सासरच्या मंडळींना धक्काच बसला.

Read More

लग्नानंतर सातव्याच दिवशी सापडला नववधूचा मृतदेह; कुटुंबियांचा केला गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशातील (UP News) केकानपूर ग्रामीण भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर सहा दिवसांनीच नवविवाहितेचा मृतदेह घराच्या बागेत झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. नव्या नवरीचा मृतदेह पाहून तिथून जाणाऱ्या गावकऱ्यांना धक्काच बसला. गावकऱ्यांनी महिलेच्या कुटुंबियांना आणि स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (UP Police) घटनास्थळ गाठून नवविवाहित महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सात दिवसांपूर्वीच झाला होता विवाह कानपूरच्या रीनाचा विवाह रसुलाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूरज नावाच्या तरुणाशी 7…

Read More