ते 8465 कोटी रुपये कुठे गेले? राऊतांचा सवाल; म्हणाले, ‘पुलवामाचे सत्य पंतप्रधानांनी…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sanjay Raut On PM Modi Over Article 370 & Kashmiri Pandit Issue: उद्धव ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी काश्मीरमधील परिस्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीबरोबरच केंद्र सरकावर निशाणा साधाला आहे. “कलम 370 हाच विकासाचा मुख्य अडथळा होता असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. 370 कलम हटवून चार वर्षे झाली. जम्मू-कश्मीरात निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत व कश्मिरी पंडित पुन्हा आपल्या घरी जाऊ शकलेले नाहीत. रामास मंदिर मिळाले पण पंडितांचा वनवास तंबूतले जगणे कायम आहे. मोदींच्या थापेबाजीला अंत नाही,” असा टोला राऊतांनी लगावला…

Read More

अनुच्छेद 370 का रद्द केला? सुप्रीम कोर्टासमोर पुलवामाचा उल्लेख करत मोदी सरकारनं म्हटलं…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hearing on Article 370 In Supreme Court: सुप्रीम कोर्टासमोर कालपासून अनुच्छेद 370 हटवल्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी सुरु झाली असून 11 व्या दिवशी केंद्र सरकारने आपली बाजू प्रतिज्ञापत्रातून जाहीर केली.

Read More