( प्रगत भारत । pragatbharat.com) Tesla Plant In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या फरकाने पुन्हा सत्तेत येतील याबद्दल टेस्लासारख्या कंपन्यांना विश्वास असल्याने त्यांना भारतीय बाजारापेठेत उतरण्याची इच्छा असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे.
Read MoreTag: क
Ram Navami 2024 : रामनवमी 16 एप्रिल की 17 एप्रिल कधी? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, शुभ योग आणि महत्त्व
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Navami 2024 : हिंदू धर्मात देवीदेवांची विशेष आराधन करण्यात येते. हिंदू धर्मानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला भगवान विष्णू यांनी मानव अवतार घेतला. त्या तिथीला अतिशय महत्त्व आहे. विष्णू यांनी श्रीराम यांचा रुपात अभिजित मुहूर्त आणि कर्क राशीत दुपारी जन्म घेतला. देशभरात रामनवमीचा हा उत्साह मोठ्या थाट्यामाट्या साजरा करण्यात येतो. यंदा अयोध्येत श्रीराम जन्मभूमीत मोठ्या उत्साह असणार आहे. मोठ्या संख्येने भक्त अयोध्येत रामल्लाचे दर्शन घेण्यासाठी रीघ लावणार आहे. अयोध्येचा राजा श्रीरामाची रामनवमी तिथीवरुन भक्तांमध्ये संभ्रम आहे. 16 एप्रिल की 17 एप्रिल नेमकं कधी रामनवमी…
Read Moreजोरु का गुलाम? बायकोचे पाय धुवून पाणी पिणाऱ्या ‘या’ व्यक्तीचा Video पाहिला का?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistani Couple Viral Video : इंटरनेटवर एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दोन तरुणींच्या पायाशी बसला आहे. त्यातील एका महिलेचे तो पाय दाबताना दिसत आहे. हे पाहून नेटकरी अवाक् तर झाले आहेत. शिवाय त्याच्यावर खूप टीका होतेय. इंटरनेटवर धुमाकूळ घालत असलेला हा व्हिडीओ पाहून यूजर्सला जोरू का गुलाम या चित्रपटाची आठवण होतेय. जे नवरे आपल्या बायकोच्या मागेपुढे करतात त्याच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतात त्यांना जोरू का गुलाम असं त्याला संबोधलं जातं. ‘या’ व्यक्तीचा Video पाहिला का? सोशल मीडियावर व्हायरल…
Read MoreRituals : पूजा उभ्याने करायची की बसून? शास्त्र काय सांगत?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Puja Niyam in Martahi : हिंदू धर्मात पूजा विधीला विशेष महत्त्व असून धर्मशास्त्रात त्यासंदर्भात नियम सांगण्यात आलेय. तुम्ही केलेल्या पूजेचे पूर्ण फळं मिळावं अशी इच्छा असेल तर योग्य पद्धतीने देवाची आराधना आणि पूजा करणं गरजेचं असतं असं धर्मशास्त्रात सांगण्यात आलंय. देवघर किंवा देव्हारा हा हिंदू घरांमध्ये दिसून येतो. सकाळ संध्याकाळ घरांमध्ये पूजा करण्यात येते. या देवघरासाठी घरात खास जागेचं आयोजन केलं जातं. गावांमधील घरांमध्ये तर देव पूजेसाठी वेगळी खोली असते. पण शहरांमध्ये जे घरांमध्ये माणसंच कशीबशी राहतात तिथे देवासाठी खोली शक्य नसतं. अशावेळी घरातील एका…
Read Moreतुम्ही सोनं-चांदीची पाणीपुरी कधी खाल्ली का? व्हिडीओ होतोय व्हायरल Panipuri Viral Video Panipuri in Gujarat containing gold and silver
( प्रगत भारत । pragatbharat.com) Panipuri Viral Video in Marathi: तिखट अन् चटपटीत पाणी… एवढं म्हटलं तरी डोळ्यासमोर पाणीपुरी येते. रस्त्यांच्या कडेला असणारे चाटचे ठेले आणि त्या चाटची चटकदार चव…कुणाला आवडणार नाही…ही पाणीपुरी अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना चाट आवडतात. पाणीपुरीसोबत रगडा पुरी, दहीपुरी, शेवपुरी, भेळ सगळ्यांना आवडतेच पण पाणीपुरी सगळ्यांना विशेष आवडते. जसे पाणीपुरीचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला खाल्ली तसचं सोनं आणि चांदीच पाणीपुरी तुम्ही कधी खाल्ली का? दिल्लीमध्ये गोलगप्पे, महाराष्ट्रात पाणीपुरी, बंगालमध्ये पुचका असे चटकदार पाणीपुराला संबोधले जाते. पण सोशल मीडियावर सध्या गुजरातमधली सोनं आणि चांदीची असणारी पाणीपुरी व्हायरल…
Read Moreनेत्याच्या प्रचारात इतका व्यस्त की शेतीकडे केले दुर्लक्ष, बायकोने दाखवला इंगा; कार्यकर्त्यांसमोरच…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. शहरांबरोबरच गावा-गावातही निवडणुकांची तयारी सुरू आहे. प्रचाराला वेग आला आहे. गावातही नेत्यांचे दौरे सुरू आहेत. त्यानिमित्ताने गावातील कार्यकर्त्यांनीही जोमाने तयारीला लागले आहेत. उत्तर प्रदेशच्या गौतमबुद्धनगर जिल्ह्यातील एका गावातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेत्याच्या प्रचारात एक शेतकरी इतका व्यस्त होता की त्याच्या रोजच्या जबाबदाऱ्या व शेतीची कामे विसरुनच गेला. त्यांची पत्नी नेहमी त्याला शेतीच्या कामांची आठवण करुन देत होती. मात्र त्याच्या काहीच लक्षात राहत नव्हते. शेवटी पत्नीने त्याला चांगलाच हिसका दाखवला आहे. शेतकऱ्याची…
Read Moreसीबीआयने तिहार जेलच्या आतमधून बीआरएसच्या के कविता यांना केली अटक; नेमकं असं काय झालं?
( प्रगत भारत । pragatbharat.com) तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या के कविता मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Read Moreइयत्ता 6, 9 आणि 11वी साठी नवी शिक्षण पद्धत; शिक्षणमंडळ लवकरच घेणार निर्णय; विद्यार्थ्यांचा फायदा की तोटा?
( प्रगत भारत । pragatbharat.com) National Credit Framework: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून प्रायोगिक तत्वावर इयत्ता सहावी, नववी आणि अकरावीसाठी राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क लाँच करणार आहे. त्याचबरोबर संलग्न शाळांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली आहे. सरकारने मागील वर्षी माध्यमिक, उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाच्या एकत्रीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आधीच त्यांचे क्रेडिट जमा करण्याच्या परवानगीसाठी राष्ट्रीय शिक्षा निती (NEP), 2020 अंतर्गंत प्राथमिक स्वरावर Ph.D च्या धर्तीवर नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क सुरू केले होते. त्यानंतर CBSEने देखील ही प्रणाली लागू करण्यासाठी सूचना जारी केल्या…
Read More‘आम्ही काय आंधळे वाटलो का?,’ सुप्रीम कोर्ट रामदेव बाबांवर संतापलं; म्हणालं ‘तुम्ही फार हलक्यात घेताय’
( प्रगत भारत । pragatbharat.com) सुप्रीम कोर्टाने पतंजलीच्या दिशाभूल जाहिरातींप्रकरणी योगगुरु बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांची बिनशर्त माफी फेटाळली आहे. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि अहसुद्दीन अमनुल्लाह यांनी यादरम्यान दोघांना अत्यंत कडक शब्दांत सुनावलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं जाणुनबुझून, इच्छेने आणि वारंवार उल्लंघन करण्यात आल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं. पंतजलीचे संस्थापक बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांनी मागितलेल्या सर्व माफी फेटाळताना आपण आंधळे नाही आहोत अशा शब्दांत सुनावलं आहे. तसंच आम्ही या प्रकरणी उदार होऊ इच्छित नाही असंही सांगितलं. पतंजली विरोधात इतके दिवस कारवाई न केल्याबद्दल कोर्टाने उत्तराखंड परवाना प्राधिकरणावर ताशेरे ओढले.…
Read Moreकलशावरील नारळाला कोंब फुटणं शुभ की अशुभ?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Coconut Importance in Puja: चैत्र नवरात्रोत्सवाचा (Chaitra Navratri) शुभारंभ झालेला असतानाच सध्या सर्वत्र या पवित्र पर्वामुळं सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. नवरात्रोत्सव किंवा घटस्थानपनेच्या या शुभ काळामध्ये कलशस्थापनेला अनन्यसाधारण महत्त्वं असून फक्त याच क्षणी नव्हे, तर अनेक विधींदरम्यान कलशस्थानपा केली जाते. थोडक्यात कोणत्याही धार्मिक विधीसाठी नारळाला ईष्ठ स्वरुप प्राप्त असतं. लक्ष्मी, गणपती किंवा विष्णूचं स्वरुप म्हणून हरे श्रीफळ पुजनीय असतं. कोणतीही पूजा या नारळाशिवाय पूर्णत्वास जात नाही. नारळ पुजेसाठी मांडल्यानंतर देवतेचं स्वरुप त्यातच विराजमान असल्याची धारणा मनात ठेवत अनेकजण त्याची आराधना करतात. अनेकांच्या देवघरामध्ये कायमस्वरुपी…
Read More