( प्रगत भारत । pragatbharat.com) Farmer Protest Latest Update: देशातील शेतकरी पुन्हा एकाद रस्त्यावर उतरला आहे. चार फेऱ्यांनंतरही चर्चा अपयशी ठरल्याने शेतकरी आात आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमधील चर्चेतून कोणताचा तोडगा निघालेला नाही.
'रस्त्यावर खिळे, सिमेंटच्या भिंती, आंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची तयारी…' मोदी सरकारवर गंभीर आरोप
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/02/709618-kisan.jpg)