झारखंडमध्ये रेल्वेचा मोठा अपघात, 12 जण गाडीखाली चिरडल्याची माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) या अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Related posts