[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
दही
![दही](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
सध्या उन्हाळा असून या काळात लोक रोज दही सेवन करतात. असे मानले जाते की दररोज दही खाणे हे पोट थंड ठेवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी चांगले असते. पण मंडळी हे सुद्धा लक्षात घ्या की रोज दही खाल्ल्याने शरीरातील कफाचे प्रमाण वाढते. त्यात फॅट देखील असते ज्यामुळे तुमचा लठ्ठपणा वाढू शकतो. इतकेच नाही तर ते हेवी असल्याने बद्धकोष्ठता देखील होऊ शकते.
(वाचा :- Corn Silk Benefit : कच-यात फेकताय लाखोचं हे औषध, मुतखडा व विषारी पदार्थ मुळासकट उपटून किडनी साफ करते ही गोष्ट)
रेड मीट
![रेड मीट](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुम्हाला तुमच्या खाण्याच्या इच्छेवर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे. दररोज मांस खाल्ल्याने लठ्ठपणा येतो आणि शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. यामुळे तुमचे मल बाहेर पडण्यासाही समस्या उद्भवू शकते आणि तुम्हाला मूळव्याध, फिस्टुला इत्यादी गुदद्वारासंबंधीचे विकार होऊ शकतात.
(वाचा :- Diabetes Vegetables : बेछूटपणे खा या 10 स्वस्त भाज्या, शिवणारही नाही डायबिटीज, 1% सुद्धा वाढणार नाही ब्लड शुगर)
कंदमुळे
![कंदमुळे](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
बटाटा, मुळा, रताळ इत्यादी जमिनीखाली उगवणाऱ्या भाज्यांमध्ये भरपूर कर्बोदके अर्थात कार्बोहायड्रेट्स असतात. या भाज्यांचे नियमित सेवन केल्यास डायबिटीज होण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे उडीद डाळ खाल्ल्यानेही असेच काहीसे होऊ शकते.
(वाचा :- Testicular Cancer: पुरूषहो, घरीच या उपायाने 5 मिनिटात ओळखा भयंकर कॅन्सरची सुरूवात, 15-45 मधील पुरूषांना गरजेचं)
स्प्राउट्स
![स्प्राउट्स](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
स्प्राउट्समध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि चरबीसारखे सर्व आवश्यक पोषक घटक आढळतात हे तर तुम्हालाही माहित आहेच आणि म्हणूनच त्याकडे एक हेल्दी फूड म्हणून पाहिले जाते. परंतु दररोज स्प्राउट्स खाल्ल्याने पोट जड होऊ शकते, ज्यामुळे सूज येऊ शकते. मॉड आलेल्या कडधान्यांमध्ये कोलाय बॅक्टेरियाचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे आतड्यात विषारीपणा निर्माण होऊ शकतो.
(वाचा :- हेल्दी व दीर्घायुष्यासाठी अभिनेत्री राधिका मदान झाली 100% Vegetarian, अंड चिकन नाही या पदार्थांनी केलं वेटलॉस)
पालेभाज्या
![पालेभाज्या](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
यात काही शंका नाही की पालेभाज्यांमध्ये आयर्न आणि कॅल्शियमसह अनेक आवश्यक पोषक तत्वांचा खजिना आहेत परंतु त्या खूप हलक्या असतात आणि त्यांच्या नियमित सेवनाने तुमच्या शरीरात वात वाढू शकतो आणि अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.
(वाचा :- भारतात 7 भयंकर आजार व संसर्ग पसरवणार Cyclone Biparjoy? फेल होऊ शकतात लिव्हर व किडनी, बचावासाठी हा एकच पर्याय.!)
व्हिनेगर
![व्हिनेगर](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
रोज अन्नात अॅप्पल सायडर व्हिनेगर मिसळून खाल्ल्याने अॅसिडिटी आणि गॅस्ट्रिक अल्सर होण्याची शक्यता वाढते. यामुळे आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया नष्ट होऊ शकतात. व्हिनेगरपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने स्पर्मची संख्याही कमी होते.
(वाचा :- पुरूषहो, डोक्यापासून पायापर्यंत सर्व बंद नसा खोलतात ही 5 फळे, हार्ट फेल ते लैंगिक समस्या कोणताच आजार होत नाही)
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]