( प्रगत भारत । pragatbharat.com) विकास भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, विकास भारत संकल्प यात्रा ही केवळ सरकारची नाही तर देशाची यात्रा आहे. स्वप्नांचा, संकल्पांचा आणि विश्वासाचा हा प्रवास असाच पुढे सुरु राहणार आहे.
'महिला व शेतकऱ्यांवर फोकस', विकासाचा मागोवा घेणारी 'विकसित भारत संकल्प यात्रा'
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/01/692764-focus-on-women-and-farmers-viksit-bharat-sankalp-yatra-tracking-development-pm-modi.png)