[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ताजे खा तुमचा आहारा हा तुमच्या शरीरासाठी इंधनाप्रमाणे आहे. त्यामुळे खाताना आपण काय खातोय हे नक्की तपासा. सद्गुरू योगातील संदर्भ देत सांगतात की, शिजवलेले जेवण हे दीड तासाच्या आत खाणे गरजेचे आहे. त्यानंतर जर ते खाल्ले आणि पोटात गेले तर त्या जेवणाचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. यामुळे तुम्हाला डायनामिझम सारखा त्रास होण्याची शक्यता असते. फ्रूट डाएट वजन कमी करताना तुमची पचनशक्ती उत्तम असणे गरजेचे आहे. अशावेळी सद्गुरू पचनक्रिया चांगली करण्यासाठी आहारात फळांचा समावेश करण्याचा आग्रह करतात. फळांमध्ये असलेल्या व्हिटॅमिनमुळे शरीराला आवश्यक असलेला पोषणतत्वांचा पुरवठा…
Read More