[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) निरोगी आयुष्यासाठी बदल अनुष्का शर्माने दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘मी सूर्यास्ताच्या आधीच रात्रीचे जेवते. साधारणतः संध्याकाळी ५.३० ते ६ च्या दरम्यान माझे जेवण उरकलेले असते आणि याचा माझ्या आरोग्यावर अप्रतिम परिणाम होताना मला दिसतोय. मी अत्यंत काटेकोरपणे आराम करते आणि व्यवस्थित झोप घेते आणि त्यामुळेच माझे झोपेचे सर्व त्रास गायब झाले आहेत. यामुळे सकाळी मी लवकर उठून अधिक उर्जेसह तयार असते, मी अधिक निरोगी झाले आहे कारण लवकर जेवल्याचा हा परिणाम आहे’ वेट लॉस टिप्स अनुष्काने याआधी एका मुलाखतीत सांगितले होते की, ती बाहेरचे…
Read More