( प्रगत भारत । pragatbharat.com) Ashwini Vaishnav On Resignation: ओडिसामधील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताने (Train Accident) संपूर्ण देश हादरला आहे. बालासोरमध्ये तीन रेलगाड्यांच्या धडकेत आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये, तर 900 हून अधिक लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. येत्या काही तासात मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. अशातच आता रेल्वे अपघात (Odisha train Accident) कशामुळे झाला? नेमकं कारण काय? असे सवाल उपस्थित करत विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच आता रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी विरोधकांच्या आरोपावर…
Read More