( प्रगत भारत । pragatbharat.com) पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि पंजाबमध्ये भगवंत मान यांचा स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडीला फूट पडल्याची चर्चा यामुळे रंगली आहे.
देशात राजकीय भूकंप! भाजपविरोधात लढणाऱ्या इंडिया आघाडीत उभी फूट
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/01/698154-india-aghadi.jpg)