'जर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, तर देशात कधीच…,' निर्मला सीतारमन यांच्या पतीच्या विधानामुळे खळबळ, 'देशात मणिपूर…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) LokSabha Election: केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमन (Nirmala Sitharaman) यांचे पती आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर (Parakala Prabhakar) यांनी जर भाजपा सरकार तिसऱ्यांदा निवडून आलं तर देशाचं पूर्ण चित्रच बदलेल असं विधान केलं आहे. काँग्रेसने त्याच्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे.   

Read More

सत्ता उपभोगण्यासाठी तिसऱ्यांदा जिंकायचे नाही, अजून खूप निर्णय बाकी – पंतप्रधान मोदी

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Narendra Modi : रविवारी भारत मंडपम येथे झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाला पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. जैन ऋषी विद्यासागर यांना श्रद्धांजली अर्पण करून पंतप्रधान मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली. भाजपाला तिसऱ्यांदा सत्तेत यायचं आहे, असे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले. भाजप कार्यकर्त्यांच्या निष्ठा आणि समर्पणामुळे आम्हाला जनतेचे पूर्ण आशीर्वाद मिळत आहेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. ‘भाजपचे कार्यकर्ते वर्षातील प्रत्येक दिवशी देशसेवेसाठी काही ना काही करत राहतात. मात्र आता पुढचे 100 दिवस नवी ऊर्जा, नवा उत्साह, नवा उत्साह, नवा विश्वास, नव्या उमेदीने काम करायचे आहेत.…

Read More

लगीनघाई! 103 वर्षाच्या आजोबांनी तिसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, 'दुसऱ्या पत्नीच्या निधनानंतर एकटेपणा…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhopal Unique Nikah: मध्य प्रदेशाची राजधानी भोपाल मध्ये सध्या एका अनोख्या निकाहची चर्चा सर्वांच्या तोंडी आहे.

Read More