Odisha Train Accident: “या दुर्घटनेमागे कट असावा, कारण विचित्र वेळी…”, माजी रेल्वेमंत्र्यांचं खळबळजनक विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha Train Accident: ओदिशाच्या (Odisha) बालासोर जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातानंतर देशात खळबळ माजली आहे. शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Shalimar Express), बंगळुरु हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (Yesvantpur-Howrah Superfast) आणि मालगाडी यांच्यात धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातात 260 हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून तब्बल 900 जण जखमी झाले आहेत. यादरम्यान, माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी या दुर्घटनेमागे कट असू शकतो अशी शक्यता वर्तवली आहे. तसंच या संपूर्ण दुर्घटनेची अत्यंत गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. या अपघाताची वेळ विचित्र असल्याचं…

Read More