LokSabha: निवडणूक लढण्यासाठी पैसे नाहीत म्हणणाऱ्या निर्मला सीतारमन यांची सपंत्ती किती?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nirmala Sitharaman Net Worth: लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी अनेक उमेदवार प्रयत्न करत आहेत. एकीकडे उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरु असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मात्र भाजपाचा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव नाकारला आहे. देशाची अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या निर्मला सीतारमन यांनी आपल्याकडे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पुरेसा पैसा नसल्याचं कारण सांगितलं आहे. दरम्यान आपल्याकडे तितका पैसा नाही म्हणणाऱ्या निर्मला सीतारमन यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे हे जाणून घ्या…  निर्मला सीतारमन यांची संपत्ती किती? निर्मला सीतारमन यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी सांगितलं आहे की, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा…

Read More

इटली Rocks, चीन Shocks… मोदींना ‘फ्रेण्ड’ म्हणणाऱ्या जॉर्जिया मेलोनींचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Italy Big Shock To China After PM Meloni Meet Modi: चीनच्या सर्वात महत्त्वाच्या प्रोजेक्ट बेल्ड अ‍ॅण्ड रोड बीआरआयमधून इटलीने माघार घेतली आहे. यासंदर्भात इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी भारतामध्ये पार पडलेल्या जी-20 शिखर संमेलनामध्ये प्रत्यक्षात भेटून चिनी पंतप्रधान ली कियांग यांना ही माहिती दिली होती. इटलीने या महत्त्वाच्या प्रकल्पामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यामागील कारणही मेलोनी यांनी सांगितलं होतं. या प्रकल्पासंदर्भात करण्यात आलेला करार आमच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे असं इटलीने म्हटलं आहेत. इटलीने आता अधिकृतपणे या प्रकल्पामधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. इटली…

Read More

‘आठवड्याचे 70 तास काम करा’, म्हणणाऱ्या नारायणमूर्ती यांना वीर दासचा टोला, म्हणाला ‘मजा मारत इंग्लंड देश…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि दिग्गज आयटी कंपनी इंफोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायणमूर्ती यांचं एक विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे. नारायणमूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे 70 तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया उमटत आपली मतं मांडली जात आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या विधानावर नाराजी जाहीर केली आहे. यादरम्यान प्रसिद्ध कॉमेडियन वीर दास यानेही यावर टीका करत टोला लगावला आहे.  नारायणमूर्ती काय म्हणाले आहेत? “देशाला प्रगती हवी असेल तर तरुणांनी रोज किमान 12 तास काम करायला हवं, म्हणजेच आठवड्याचे 70 तास. तेव्हाच भारत…

Read More