( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुममध्ये एक फोन आला होता. सीमा हैदर पाकिस्तानात परतली नाही तर भारताचा नाश होईल. 6/11प्रमाणे दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहा, याकरता उत्तर प्रदेश सरकार जबाबदार असेल अशी धमकी देण्यात आलेय.
सीमा हैदरला परत पाठवले नाही म्हणून हिंदू मंदिरावर रॉकेट हल्ला; पाकिस्तानी डाकूंनी दिली होती धमकी
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/07/615377-seema-haidar.jpg)