[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पहाटे ५ वाजता सुरू होतो दिवस पहाटे ५ वाजता रजनीकांत यांच्या दिवसाची सुरूवात होते आणि त्यानंतर किमान १ तास ते जॉगिंगसाठी वेळ देतात. याशिवाय संध्याकाळच्या वेळात काही व्यायामदेखील ते करतात. याशिवाय नियमित ध्यानधारणेवरही भर देतात. ३२ वर्षांपासून साखर वर्ज्य रजनीकांत यांनी गेल्या ३२ वर्षांपासून आपल्या जेवणातून साखर वर्ज्य केली आहे. कोणत्याही पदार्थामध्ये साखर ते खात नाहीत. याशिवाय गोड पदार्थही ते खात नाहीत. त्यामुळे वजनावर व्यवस्थित नियंत्रण राहाते. (वाचा – कडधान्य खाण्याने पोटात होतोय गॅस आणि ब्लोटिंग? आयुर्वेदाची मदत घेऊन सोडवा समस्या) डेअरी उत्पादनालाही लावला…
Read More