[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
असे तयार करतात अल्कलाइन वॉटर
![असे तयार करतात अल्कलाइन वॉटर असे तयार करतात अल्कलाइन वॉटर](https://static.langimg.com/thumb/101646921/maharashtra-times-101646921.jpg?width=680&resizemode=3)
श्री श्री रवीशंकर सांगतात की, अल्कलाइन पाणी तयार करण्यासाठी एक लीटर पाण्यात काकडीचे ४ छोटे तुकडे आणि लिंबूचे २ छोटे तुकडे टाका आणि रात्रभर हे पाणी सामान्य तापमानात ठेवा. हवे असल्यास पाण्यात पिंक सॉल्ट म्हणजे सेंदव मीठ देखील टाकून ठेवू शकता. मीठाने अल्कलाइन पाणी हे मिनरल वॉटरमध्ये रुपांतरीत होईल.
(वाचा – ६ संकेतावरून ओळखा तुम्ही गरजेपेक्षा जास्त मीठ खाताय, शरीराच्या ३ महत्वाच्या अवयवांना करतात निकामी)
अल्कलाइन पाण्याचा फायदा
![अल्कलाइन पाण्याचा फायदा अल्कलाइन पाण्याचा फायदा](https://static.langimg.com/thumb/101646919/maharashtra-times-101646919.jpg?width=680&resizemode=3)
अल्कलाइन पाण्यामुळे शरीराला डिटॉक्सीफाय करण्यासाठी मदत मिळते. या बदलामुळे शरीराला आवश्यक असलेले पोषणतत्व या पाण्यातून मिळतात. बायकोर्बोनेटयुक्त पाण्याला अल्कलाइन वॉटर म्हटले जाते. नळातून येणाऱ्या पाण्यात पीएच स्तर ६ ते ७ च्या दरम्यान असते.तर अल्कलाइन वॉटरमध्ये पीएच स्तर जवळपास ८.८ असते.
(वाचा – Brain-Eating Amoeba मुळे १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, कशी घडली ही घटना, लक्षणे-उपाय जाणून घ्या )
अल्कलाइन पाण्यामुळे वजन होते कमी
![अल्कलाइन पाण्यामुळे वजन होते कमी अल्कलाइन पाण्यामुळे वजन होते कमी](https://static.langimg.com/thumb/101646874/maharashtra-times-101646874.jpg?width=680&resizemode=3)
अनेक अभ्यासामध्ये अल्कलाइन पाण्यामुळे वेट लॉस होत असल्याचे सांगितले आहे. या पाण्यामुळे मेटाबॉलिज्म रेट किंवा दररोजच्या कॅलरीज बर्न होत नाहीत. पण या अल्कलाइन पाण्यामुळे तुमच्या डाएटमध्ये असलेल्या कॅलरीज वाढण्यापासून रोखतात. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करायला मदत होते. तसेच शरीरात असलेल्या घाणेरड्या चिकट पदार्थांना खेचून बाहेर फेकते यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
(वाचा -पावसाळ्यात मिळणाऱ्या या भाजीत नॉनव्हेजपेक्षाही ५० टक्के जास्त प्रोटीन, शरीर बनेल टणक आणि मजबूत)
आजार राहील दूर
![आजार राहील दूर आजार राहील दूर](https://static.langimg.com/thumb/101646862/maharashtra-times-101646862.jpg?width=680&resizemode=3)
अल्कलाइन पाणी प्यायल्यामुळे रक्त साफ राहते. ज्यामुळे डोकेदुखी, अंगदुखी, गुडघेदुखी आणि थकवा यापासून कायमची मुक्ती मिळते. यासोबतच हळद आणि आलं यांच दररोज सेवन करायला हवे. यामुळेही प्रत्येक आजार दूर राहतो.
कच्चा लिंहूत थोडे हळद टाकून पाणी प्यायल्यामुळे वायरल आजार दूर राहतात. तुळशीसोबत आवळ्याचे सेवन केल्यावर पावसातील आजारापासून दूर राहणे शक्य होते.
(वाचा – ५ आयुर्वेदिक हर्ब्सच्या मदतीने सांध्यात चिकटलेले युरिक अॅसिड मुळापासून होईल साफ, सांधेदुखी-मुतखड्याला करा छुमंतर)
असे कमी होईल कोलेस्ट्रॉल
![असे कमी होईल कोलेस्ट्रॉल असे कमी होईल कोलेस्ट्रॉल](https://static.langimg.com/thumb/101646841/maharashtra-times-101646841.jpg?width=680&resizemode=3)
श्री श्री रवीशंकर यांनी कोलेस्ट्रॉल कमी करण्याकरता रामबाण उपाय सांगितला आहे. कढीपत्ता या पाण्यात टाकल्यास तुम्हाला फायदाच होतो. कढीपत्त्याची चटणी दररोज ताटात घेतल्यास कोलेस्ट्रॉल कमी होण्यास फायदा होतो. तर साखरेला गुळामध्ये रिप्लेस केल्यास शरीराला फायदाच होतो.
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]