‘तवायफ’ म्हणजे देहविक्री करणाऱ्या नव्हे! श्रीमंतांची मुलं ज्यांच्याकडे संस्कार शिकण्यासाठी जात ‘त्या’ कोण होत्या?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heeramandi : संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनात साकारलेली पहिली वेब सीरिज ‘हीरामंडी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या सीरिजचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित करण्यात आला. भन्साळी यांच्या चित्रपटांकडून असणाऱ्या कैक अपेक्षा या चित्रपटाच्या ट्रेलरची झलक पाहून लक्षात आलं आणि ‘हीरामंडी’ म्हणजे नेमकं काय हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करून गेला.  ‘हीरामंडी’ हा एक उर्दू शब्द असून, त्याचा शब्दश: अर्थ होतो हिऱ्यांचा बाजार. पारिस्तानातील लाहोर येथे याच नावाचा एक प्रांतही असल्याचं सांगितलं जातं. ‘हीरामंडी’चा ट्रेलर पाहताक्षणी ‘तवायफ’ आणि त्यांच्या आयुष्याच्या भोवती फिरणारे अनेक प्रसंग कलात्मक पद्धतीनं साकारण्याकत…

Read More

Loksabha 2024 : लग्न म्हणजे खेळ वाटला का? ‘त्या’ जाहिरातीमुळं BJP ला विरोधकांनी सुनावलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election 2024 : लोकशाहीचा उत्सव म्हणून भारतातील  निवडणुकांकडे पाहिलं जातं. पण, याच लोकशाहीमध्ये सध्या क्षणाक्षणाला अनेक बदल घडताना दिसत आहेत. अवघ्या काही दिवसांवर देशातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. त्यातच आता सत्ताधारी (BJP) भाजपकडून सर्व स्तरांतून विरोधकांवर निशाणा साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपनं निवडणुकीसाठीची जाहिरातबाजीसुद्धा काहीशा अशाच शैलीत केली जिथं पक्षानं उपरोधिकपणे कोणाचंही नाव घेता शिताफीनं INDIA आघाडीवर निशाणा साधला.  भाजपच्या या जाहिरातीमध्ये  INDIA आघाडीत सहभागी झालेल्या विविध पक्षांचे नेते आणि लोकप्रिय चेहऱ्यांची नक्कल करणारी पात्र पाहायला मिळत आहेत. पाहताक्षणी इथं राहुल गांधी,…

Read More

Code Of Conduct : आचारसंहिता म्हणजे काय? निवडणूक नियम कधी आणि का लागू होतात; सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Election 2024 Code Of Conduct : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची प्रतीक्षा अखरे संपली. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. कुठल्याही क्षणी निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. आचार संहिता लागू झाल्यानंतर जर कुठल्या पक्षाने किंवा उमेदवाराने पैसे वाटप केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा मुख्य निवडणूक आयोगाने आयुक्त राजीव कुमार यांनी दिला आहे. त्याशिवाय निवडणूक आयोगाची सर्व प्रकारच्या संशयास्पद व्यवहारांवर करडी नजर असणार आहे. साड्या, कुकर इत्यादी वाटपाशिवाय मनी पॉवरचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई होईल. तसंच प्रचारात लहान मुलांचा वापर करण्यावर…

Read More

CAA म्हणजे काय? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Citizenship Amendment Act:  भारतामध्ये पुन्हा एकदा नागरिकत्व (सुधारणा) कायदा म्हणजेच सिटीझनशिप अमेंडमेंट अॅक्ट (CAA)बाबत चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कायदा लागू करण्यात आला आहे. यासंदर्भातील नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.सीएए पाच वर्षांपूर्वी मंजूर झालाय मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर अधिक आक्षेप नोंदवले होते.  कठोर भूमिकाही घेतली होती. पण आता हा कायदा लागू करण्यात आला आहे. पण CAA म्हणजे काय आणि त्याच्या अंमलबजावणीमुळे कोणते बदल होतील? याबाबत आक्षेप काय? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे 5 मुद्द्यांमधून जाणून घेऊया.  काय आहे…

Read More

‘इलेक्टोरल बॉन्ड’ म्हणजे काय? BJP ला 5271 कोटी कसे मिळाले? सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) What Is Electoral Bond: इलेक्टोरल बॉन्ड प्रकरणावरुन आज सुप्रीम कोर्टाने एसबीआयला दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्रात सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची ही इलेक्ट्रोरल बॉन्डची म्हणजेच निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांनी निधी संकलन करणं घटनाबाह्य असल्याचं म्हटलं आहे. या योजना घटनाविरोधी असल्याचं सांगत कोर्टाने 2019 पासूनची सर्व माहिती निवडणूक आयोगाला द्यावी असं सांगितलं आहे. इलेक्टोरल बॉन्डसंदर्भातील माहिती देण्याची एसबीआयला देण्यात आलेली मुदत उलटल्यानंतरही एसबीआयनं मुदत वाढवून देण्याची मागणी करणारी याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. एसबीआयने ही माहिती देण्यासाठी 30 जूनपर्यंतची मुदत द्यावी अशी मागणी केली होती.…

Read More

Mahashivratri 2024 : भस्म म्हणजे काय? महादेवाला का प्रिय आहे भस्म? फायदे जाणून व्हाल अवाक्

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahashivratri 2024 : हिंदू धर्मात महाशिवरात्री ही सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठा सण मानला जातो. महाशिवरात्रीचा सण हा महादेव शंकर आणि माता पार्वती यांचा विवाहाचा सोहळा आहे. यादिवशी शिवलिंगावर भस्म, बेलपत्र आणि भांग अर्पण करण्यात येतं. महादेवाला बेलपत्र, भांगशिवाय भस्म हे अतिशय प्रिय आहे. त्रिशूळ, डमरू, रुद्राक्ष, गळ्यात नाग आणि कपाळावर भस्म अगदी अख्खा शरीराला भस्म लावून भगवान शिव अलंकारीत होतो. पण तुम्हाला भस्म म्हणजे काय, ते शंकराला एवढं प्रिय का आहे. त्याशिवाय ते कपाळावर लावल्यास आपण्यास काय फायदा होतो त्याबद्दल आज आपण जाणून घेणार…

Read More

Rajya Sabha Election 2024 : क्रॉस वोटिंग म्हणजे नेमकं काय असतं? काँग्रेसचा खेळ कोणी बिघडवला?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajya Sabha Election Result : देशातील 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक झाली. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये क्रॉस व्होटिंगच्या वृत्तांनंतर काँग्रेसला अनेक ठिकाणी संकटाला सामोरं जाव लागलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असूनही सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांना पराभवाचा धक्का बसला. तर क्रॉस वोटिंगमुळे अनपेक्षित निकाल देखील समोर आले आहेत. तीन राज्यात राज्यसभेच्या एकूण 15 जागांसाठी मंगळवारी निवडणुका झाल्या. त्यापैकी भाजपने एकूण 10 जागा जिंकल्या आहेत. तर 12 राज्यांतील 41 राज्यसभेच्या जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले…

Read More

Video :आयुष्यात हे जमलं म्हणजे तुम्ही जग जिंकलं; नारायण मूर्ती आणि कुटुंबीयांचा साधेपणा पाहून सगळे भारावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Infosys co-founder Narayana Murthy : कितीही यश मिळो, जगात नाव कितीही मोठं होवो… गर्वाला जवळपासही फिरकू न देणं जमलं तरच तुम्ही खरे यशस्वी…. नाही का?   

Read More

Bhishma Dwadashi 2024 : भीष्माष्टमी व भीष्मद्वादशी म्हणजे काय?, पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhishma Dwadashi 2024 : धार्मिकशास्त्रानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी भीष्माष्टमी आणि द्वादशी तिथीला भीष्म द्वादशी पाळली जाते. भीष्म द्वादशी ला गोविंद द्वादशी असंही म्हटलं जातं. भीष्माष्टमीला पितृदोषापासून मुक्त मिळवण्यासाठी शुभ मानली जाते. तर भीष्म द्वादशीला धन, सुख, सौभाग्य आणि संतान प्राप्तीसाठी व्रत करणं चांगल मानलं जातं. (What is Bhishmashtami and Bhishmadvadashi Do these measures to get rid of Pidro Dosha know tithi muhurat and significance in marathi)  कधी आहे भीष्माष्टमी आणि भीष्म द्वादशी? पंचांगानुसार भीष्माष्टमी तिथी 16 फेब्रुवारीला असून भीष्म द्वादशी तिथी 21 फेब्रुवारी…

Read More

‘भारतरत्न’ जाहीर झाल्यानंतर अडवाणीची पहिली प्रतिक्रिया, मानले ‘या’ दोन नेत्यांचे आभार; विशेष म्हणजे त्यात मोदी नाहीत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lal Krishna Advani: अयोध्या राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) आंदोलनात सर्वात मोलाची भूमिका निभावणारे ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न (Bharat Ratna) जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत देशाच्या माजी उपपंतप्रधानांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार असल्याची माहिती दिली. यानंतर अडवणी यांनी आपली प्रतिक्रिया जारी केली असून अत्यंत विनम्रता आणि कृतज्ञतेने पुरस्कार स्विकारत असल्याचं म्हटलं आहे.  लालकृष्ण अडवाणी म्हणाले आहेत की, “मी अत्यंत विनम्रतेने आणि कृतज्ञतेने आज जाहीर झालेल्या भारतरत्न पुरस्काराचा…

Read More