मुख्यमंत्री असावा तर असा! शपथविधी पूर्ण होण्याआधीच पूर्ण केलं जनतेला दिलेलं आश्वासन

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी डोकेदुखी, तापावर ‘हे’ पेनकिलर घेत असाल तर सावधान! सरकारने जारी केला अलर्ट; होऊ शकतो ड्रेस सिंड्रोम

Read More

PM Modi On Manipur violence: ‘मणिपूरमध्ये पुन्हा सूर्य उगवेल…’, पंतप्रधान मोदींचं देशाच्या जनतेला आश्वासन!

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Parliament Speech: विरोधी पक्षाने लोकसभेत आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज संसदेत मतदान झालं. आवाजी प्रस्तावावर अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) फेटाळला गेला. लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल. नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत तब्बल 2 तास 14 मिनिटं भाषण केलं. अविश्वास प्रस्तावावरील हे आत्तापर्यंतच सर्वात मोठं भाषण होतं. या भाषणात मोदींनी सुरूवातीला मणिपूर प्रकरणावर (Manipur violence) बोलणं टाळलं. त्यावरून विरोधी पक्षाने सभात्याग केला. विरोधकांच्या सभात्यागानंतर मोदींनी मणिपूरच्या विषयावर भाष्य केलं. विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नाही ते…

Read More

…तर तुमचा जनतेला काय फायदा?; टोमॅटो, कोथिंबीरीच्या दरावरुन मोदी सरकावर ठाकरे गटाचे ‘फटकारे’

( प्रगत भारत । pragatbharat.com) उद्धव ठाकरे गटाने महागाईच्या मुद्द्यावरुन केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘सामना’च्या अग्रलेखामधून महागाईवरून यूपीए सरकारच्या नावाने ठणाणा करीत मोदी सरकार 9 वर्षांपूर्वी सत्तेत आल्यानंतर चित्र फारसे बदलेले नाही, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. टोमॅटोचे दर 150 वर गेलेत तर अनेक भाजांनी त्रिशतक गाठलं असलं तरी केंद्रातील सरकार ढीम्म असल्याचा टोला ठाकरे गटाने लगावला आहे. टोमॅटोच्या शेतांवर डाका घालण्यात येत असल्याची प्रकरण समोर येत आहे तर टोमॅटो आता केवळ मिम्स आणि रिल्सपुरता मर्यादीत राहिला असून तो पेट्रोलपेक्षाही महाग झाला असल्याचं म्हणत ठाकरे गटाने या…

Read More