[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नियमित रूपात कोथिंबीरचे पाणी पिण्यामुळे शरीराला विटामिन सी प्राप्त होते. कोथिंबीरच्या पाण्यामुळे प्रतिकाशक्ती बुस्ट होते आणि आजारपणापासून माणूस अधिक दूर राहतो. एक ग्लास कोथिंबीरचे पाणी तुम्ही नियमित पिऊ शकता. कोथिंबीरमध्ये असणारे जीवनसत्व, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स हे थायरॉईडच्या समस्येसाठी अधिक गुणकारी ठरते. डिटॉक्सेशन, कोथिंबीर स्मूथ अथवा कोथिंबीरचे पाणी याचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. शरीरातून विषारी पदार्थ बाहेर शरीरामध्ये अनेक विषारी पदार्थ बाहेर जात नाहीत आणि त्यामुळे आजारांना आमंत्रण मिळतं. मात्र तुम्हाला किडनीतील घाण आणि विषारी पदार्थ बाहेर काढायचे असतील तर कोथिंबीरचे…
Read MoreTag: कथबरचय
…तर तुमचा जनतेला काय फायदा?; टोमॅटो, कोथिंबीरीच्या दरावरुन मोदी सरकावर ठाकरे गटाचे ‘फटकारे’
( प्रगत भारत । pragatbharat.com) उद्धव ठाकरे गटाने महागाईच्या मुद्द्यावरुन केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘सामना’च्या अग्रलेखामधून महागाईवरून यूपीए सरकारच्या नावाने ठणाणा करीत मोदी सरकार 9 वर्षांपूर्वी सत्तेत आल्यानंतर चित्र फारसे बदलेले नाही, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. टोमॅटोचे दर 150 वर गेलेत तर अनेक भाजांनी त्रिशतक गाठलं असलं तरी केंद्रातील सरकार ढीम्म असल्याचा टोला ठाकरे गटाने लगावला आहे. टोमॅटोच्या शेतांवर डाका घालण्यात येत असल्याची प्रकरण समोर येत आहे तर टोमॅटो आता केवळ मिम्स आणि रिल्सपुरता मर्यादीत राहिला असून तो पेट्रोलपेक्षाही महाग झाला असल्याचं म्हणत ठाकरे गटाने या…
Read More